Sunday, July 16, 2017

दुःख उगाळायचं सहाणेवर
आणि टिळा लावून द्यायचा
ज्याने दिलं त्याच्या भाळावर.
उदबत्तीच्या वलयाबरोबर
मग विरून जाते इडापिडा
कविता होऊन जाते प्रार्थना!

No comments:

Post a Comment